शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:39 IST

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना परिस्थितीचा आढावा दिला. भारत पाकिस्तानला उकसावत असल्याचा आरोप त्यांनी अमेरिकेकडे केला

India-Pakistan Tension: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २६ निष्पाप पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष वाढला आहे. या हल्ल्यासाठी जो जबाबदार असेल त्याला जगाच्या कोपऱ्यातून शोधून काढू असं सांगत भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याशिवाय पाकिस्तानविरोधात मोठमोठे निर्णय घेत सैन्यालाही कारवाईसाठी मुभा दिली आहे. भारत पुढच्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावा पाकचे मंत्री करत आहेत. त्यात बुधवारी रात्री दोन्ही देशांतील तणाव पाहता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढाकार घेतला.

रुबियो यांनी मध्यरात्री भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा करत युद्ध टाळण्याचं आवाहन केले. दोन्ही देशांनी संयम पाळावा असा सल्ला अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला दिला आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे असं आश्वासन रुबियो यांनी जयशंकर यांना दिले. मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी वेगवेगळी चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने दु:ख व्यक्त केले. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताला साथ देईल असं रुबियो यांनी आश्वासन दिले. 

त्याशिवाय रुबियो यांनी पाकिस्तानसोबत मिळून तणाव कमी करणे आणि दक्षिण आशियात शांतता, सुरक्षा कायम राखण्याच्या भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानला फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करावे. दक्षिण आशियातील शांतता, सुरक्षा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानने चर्चा करावी असं रुबियो यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना परिस्थितीचा आढावा दिला. भारत पाकिस्तानला उकसावत असल्याचा आरोप त्यांनी अमेरिकेकडे केला. अमेरिकेने भारतावर दबाव आणावा अशी मागणी पाकिस्तानने केली. सिंधु जल करारावरही अमेरिकेसोबत चर्चा केली. या करारानुसार मिळणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानातील २४ कोटी लोकांचं जीवन आहे. करारात कुठल्याही पक्षकाराने एकतर्फी माघार घेणे मान्य नाही असंही पाकिस्तानने अमेरिकेने सांगितले आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका