शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, UNमध्ये भारतानं पाकिस्तानला ठणकावलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:01 IST

काश्मीर हा भारताचाच अविभाज्य असा भाग आहे व कायम राहणार आणि पाकिस्ताननं ही बाब मान्य करावी, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

नवी दिल्ली, दि. 9 - काश्मीर हा भारताचाच अविभाज्य असा हिस्सा आहे व तो कायम राहणार असून पाकिस्ताननंदेखील ही बाब मान्य करावी, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिचर्चेदरम्यान भारतीय राजनैतिक अधिकारी श्रीनिवास प्रसाद यांनी ही मुद्दा मांडला आहे.  भारतीय राजनैतिक अधिकारी श्रीनिवास प्रसाद यांनी सांगितले की, ''मी आपल्या शेजारील देशाला आठवण करुन देतो की, जम्मू काश्मीर भारताच अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील. शिवाय, पाकिस्ताननं ही बाब मान्य करावी. एक लोकशाही देश म्हणून भारत नेहमीच देशातील जनतेच्या इच्छेचा सन्मान करत आला आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांमुळे या गोष्टीचा भारत देश अपमान होऊ देणार नाही''. प्रसाद पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षेचं ठिकाण बनलं आहे, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

संयुक्त राष्ट्रमध्ये गुरुवारी झालेल्या एक चर्चेदरम्यान पाकिस्ताननं जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चांगल्याच शब्दांत ठणकावले आहे.(सविस्तर वृत्त लवकर...)

टॅग्स :Indiaभारत