शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

भारत गर्विष्ठ, नकारात्मक; शांती प्रस्तावावर प्रतिक्रिया न दिल्याने इम्रान खानचा तोल सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नाव न घेता आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त करताच भारतीयांनी त्यांना खरीखोटी सुनावली आहे.

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांतीसाठी चर्चेचा प्रस्ताव देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भलतेच संतापले आहेत. त्यांनी भारताला गर्विष्ठ, नकारात्मकतेने भरलेला देश म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नाव न घेता आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त करताच भारतीयांनी त्यांना खरीखोटी सुनावली आहे.

इम्रान खानने म्हटले आहे की, दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. भारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो आहे. मी आपल्या आयुष्यात अशा छोट्या लोकांना भेटलोय जे कार्यालयांमध्ये मोठ्या पदांवर बसले आहेत. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे.

इम्रान खानने पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्र लिहिले होते. यामध्ये शांतता चर्चा आणि संयुक्त राष्ट्राच्या बैठकीच्या आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाली नाही. या काळात सीमेपलीकडून झालेले दहशतवादी हल्ले, घुसखोरी आणि भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबनेवरून भारताने पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानIndiaभारतTwitterट्विटर