शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सिद्धूच्या बचावासाठी इम्रान आले धावून, काय म्हणाले वाचा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 17:38 IST

भारतातील तीन माजी खेळाडूंना निमंत्रण दिले होते.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल आणि लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यावरून काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू  यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. यामुळे मित्राच्या बचावासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले असून सिद्धू हे शांतीदूत बनून आले होते. मात्र, काही जण या प्रयत्नांना नुकसान पोहोचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात इम्रान खान यांचा शपथिवधी झाला. यावेळी भारतातील तीन माजी खेळाडूंना निमंत्रण दिले होते. मात्र, भारतात टीकेला सामोरे जावे लागण्याच्या भीतीने दोघांनी पाकमध्ये जाणे टाळले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांची गळभेट घेतली होती. यावरून देशात भाजपकडून त्यांच्यावर टीका होत होती. 

 

यावर इम्रान यांनी टीका केली आहे. सिद्धू यांना वाईट बोलणारे आशिया खंडातील शांततेच्या प्रयत्नांना मोठे नकसान करत आहेत. शांती शिवाय आपले लोक पुढे जाऊ शकत नाहीत. दोन्ही देशांना पुढे जाण्यासाठी काश्मीरसह आपले सर्व वाद संपवावे लागणार आहेत. 

औरंगजेबच्या वडिलांचे मोदींना पत्रदरम्यान, काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेला सैनिक औरंगजेब याच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इम्रान यांच्याशी चर्चेची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये असा समझोता व्हायला हवा की कोणीही मारला जाऊ नये. तसेच एकत्र विकास करावा. पाकच्या लष्करप्रमुखांनी आम्हालाही भेटायला हवे. इम्रान खान यांनी एक पाऊल आमच्यासाठी टाकले तर आम्हीही 100 पाऊले पुढे टाकू.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारतCricketक्रिकेटcongressकाँग्रेस