शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:08 IST

एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी त्यांनी हे विधान केले.

इस्लामाबाद : भारताबरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे व त्यामुळे पाकिस्तान सतर्क असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भविष्यात या दोन देशांमध्ये संघर्ष झाला तर पाकिस्तान युद्धात मोठे यश मिळवेल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. 

एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी त्यांनी हे विधान केले. भारतातील राजकीय नेते व लष्करी अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, भारताबरोबर युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहा महिन्यांपूर्वी जी स्थिती होती, ती आता राहिलेली नाही. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या मित्रदेशांत वाढ झाली आहे; तर भारताने त्याचे काही समर्थक गमावले आहेत.  (वृत्तसंस्था)

हवाई दलाने सुरक्षाविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राहावे सदैव सज्ज

हिंडन : भारतीय हवाई दलाच्या जवानांनी सुरक्षाविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सदैव सज्ज राहिले पाहिजे, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बुधवारी सांगितले. ९३ व्या हवाई दल दिनानिमित्त त्यांनी उत्तर प्रदेशातील हिंडन येथील हवाई दल तळावर जवानांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काहीच दिवसांत युद्धाचे स्वरूप कसे बदलता येते, हे आम्ही ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाला दाखवून दिले. आम्ही शत्रूंच्या तळांवर अचूक हल्ले केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan claims victory if war erupts with India.

Web Summary : Pakistani Defence Minister Khwaja Asif claims Pakistan is ready for war with India and anticipates victory. He stated Pakistan's allies have increased, while India's have decreased. Indian Air Force chief urges readiness for security challenges.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर