शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 22:03 IST

मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना बांग्लादेशच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे.

Bangladesh : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर तेतील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. दरम्यान, बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य मोहम्मद युनूस यांनी एका मुलाखतीत हिंदूंवरील हल्ले अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशला उद्धवस्त केल्याचा आरोपही केला आहे. शेख हसीना यांच्या सरकारला त्यांनी फॅसिस्ट सरकार म्हटले.

निक्की एशियाला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद युनूस म्हणाले की, परिस्थिती सुधारल्यानंतरच देशात निवडणुका घेतल्या जातील. निवडणुका घेण्यापूर्वी अर्थव्यवस्था, प्रशासन, नोकरशाही आणि न्यायपालिकेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे युनूस म्हणाले. तसेच, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणातील खटला संपल्यानंतर भारताने शेख हसीना यांना बांग्लादेशच्या स्वाधीन करावे, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. 

हिंदूंवरील हल्ल्यांबाबत अपप्रचारबांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांना त्यांनी अपप्रचार म्हटले. भारत सरकार हिंदूंच्या सुरक्षेबाबत जी चिंता व्यक्त करत आहे, ती वस्तुस्थितीवर आधारित नाही. जे काही बोलले जात आहे, ते फक्त 'अप्रचार' आहे, अशी प्रतिक्रिया मोहम्मद युनूस यांनी दिली.

बांग्लादेशात सत्तांतरशेख हसीना यांचे सरकार याच वर्षी 5 ऑगस्ट रोजी उलथून टाकण्यात आले. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्या भारतात पळून आल्या. हसीना सरकार गेल्यापासून भारत आणि बांग्लादेशमधील संबंध बिघडले आहेत. बांग्लादेशातही हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. अलीकडेच हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर संबंध आणखी चिघलले आहेत. चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, त्यांना जामीन मिळण्यातही अडचणी आणल्या जात आहेत.

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतHinduहिंदू