शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

CoronaVirus News : भारत हा चीनला कधीच पर्याय ठरू शकत नाही, चिनी वर्तमानपत्राची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:08 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे.

बीजिंग : कोरोनाच्या संकटामुळे जगातील सगळ्याच देशांना मोठा फटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही संकटात सापडल्या आहेत. याला चीनही अपवाद नाही. सध्याच्या स्थितीत जगभराचे उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून चीनचे असलेले महत्त्व कमी होण्याच्या मार्गावर आहे. ही संधी साधत भारताने ही जागा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे. चिनी सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताच्या धोरणावर तोेंडसुख घेत चीनला भारत कधीही पर्याय ठरू शकत नाही, अशी टीका केली आहे.अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपला चीनमधील उत्पादनाचा कारखाना उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.चीनबाबत वाढलेल्या नाराजीमुळे इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादन केंद्रे अन्यत्र हलविण्याच्या विचारात आहेत. चीन सोडून इतर पयार्यांचा विचार करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक टास्क फोर्सही तयार केल्याचे समजते. यामुळेच चीनमधील चिंता वाढली आहे.ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात भारत जगातील प्रमुख उत्पादकाची जागा घेऊ शकत नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, असा प्रचार व्यर्थ अभिमान बाळगणारे लोक करीत आहेत; पण हे निव्वळ प्रचारतंत्र आहे. खरेतर हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. खरेतर या काळात काही पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी चीनमधील बाजार भविष्यात कसा असेल, यावर चर्चा सुरू केली. भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह त्यांनी दाखवला. त्यामुळे काही भारतीय वास्तव स्थिती लक्षात न घेता विचार करू लागले आहेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या