शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात मित्र भारताची सर्वात मोठी मदत, मालदीवने UNमध्ये मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 16:11 IST

मालदीवमधील आपले मित्र आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारांच्या सहकार्याशिवाय आम्हाला या संकटाचा सामना करणे शक्य झाले नसते.

कोरोना जागतिक साथीच्या काळात द्विप राष्ट्रांना मदत करण्यासाठी 25 लाख कोटी डॉलर्स दिल्याबद्दल मालदीवने भारताचे आभार मानले आहेत. या साथीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी भारतानं मालदीवची सर्वात मोठी आर्थिक मदत केली आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 75व्या अधिवेशनात सर्वसाधारण चर्चेदरम्यान सांगितले की, “या जागतिक साथीने जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मालदीवमधील आपले मित्र आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारांच्या सहकार्याशिवाय आम्हाला या संकटाचा सामना करणे शक्य झाले नसते. 'शाहिद म्हणाले, "आम्ही आमच्या सर्व भागीदारांचे आभार मानतो, ज्यांनी अशा वेळी स्वत: आव्हानात्मक अवस्थेतून जात असताना आर्थिक सहाय्य, साहित्य आणि तांत्रिक सहाय्य केले. याचे उदाहरण म्हणजे भारत. नुकतीच भारताने 25 कोटी डॉलर्सची मदत दिली आहे, जी या जागतिक साथीच्या काळात कोणत्याही एका देशाने पुरवलेली सर्वात मोठी आर्थिक मदत आहे. 'मालदीवला 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदतकोरोना विषाणूवरची लस तयार झाल्यावर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती निश्चित पोहोचवली जाईल, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोना साथीच्या अर्थव्यवस्थेच्या परिणामाचा सामना करण्यासाठी भारताने मालदीवला 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत दिली असल्याचे मालदीवमधील भारतीय दूतावासाने निवेदनात म्हटले आहे. मालदीवचे अध्यक्ष अब्राहम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या कठीण आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत करण्याची विनंती केल्यानंतर ही मदत देण्यात आली. ही आर्थिक मदत अत्यंत अनुकूल अटींवर पुरविली गेली.परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी डिजिटल-मध्यम बैठकीत आर्थिक पाठबळ जाहीर करण्यात आले. ट्रेझरी बाँडच्या विक्रीतून मालेला स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ही मदत दिली. देय देण्याच्या ट्रेझरी बिलाची मुदत 10 वर्षे आहे. दूतावासाने म्हटले आहे की, भारत-मालदीव भागीदारी स्वतंत्र आणि अद्वितीय आहे आणि कोरोना साथीने ती अधोरेखित केली गेली आहे. या कठीण परिस्थितीत भारत नेहमीच मालदीवच्या आणि त्याच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे.मालदीवला सतत भारतीय मदतदूतावासात म्हटले आहे की, कोरोना साथीच्या वेळी भारताने मालदीवमध्ये सातत्याने मदत केली आहे. कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीम मार्चमध्ये मालदीवमध्ये गेली होती. एप्रिलमध्ये 5.5 टन अत्यावश्यक औषधे वापरण्यात आली. भारतीय वायुसेनेने मेमध्ये 6.2 टन औषधे आणि 580 टन खाद्यपदार्थांची पूर्तता केली.

टॅग्स :Maldivesमालदीव