शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:26 IST

Pakistan Independence Day 2025: पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा केला.

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्व नेते पाकिस्तानच्या विजयाचा खोटा दावा करत आहेत. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर पीएम शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षासाठी भारत जबाबदार असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी काश्मीरचा उल्लेख करत भारताविरोधात गरळ ओकली.

पाकिस्तान विजयी झाल्याचा दावामीडिया रिपोर्ट्सनुसार, झरदारी म्हणाले, "भारताने हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. जगाला हे देखील कळले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे. मात्र, देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षमही आहे. आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि कधीही झुकणार नाही." ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला मात्र, झरदारी म्हणतात, "पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला. या विजयाने आम्हाला आठवण करुन दिली की, सर्वजण एकजूट आहोत."

काश्मीरबद्दल काय म्हटले?काश्मीरबद्दल बोलतना आसिफ अली झरदारी म्हणाले, "पाकिस्तान नेहमीच काश्मीरचे समर्थन करेल. आम्ही सर्वजण काश्मीरसोबत आहोत. काश्मीरींचे धाडस आणि न्यायासाठीचा संघर्ष आमच्या हृदयाच्या जवळ आहे. त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान आपला अटळ राजनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहील," अशी मुक्ताफळे झरदारी यांनी उधळली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान