शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Afghanistan Crisis: तालिबानींच्या हल्ल्याने भारताचे नुकसान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:13 IST

Afghanistan Crisis: तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.  भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत.

तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर त्या देशात अराजक माजले आहे. अफगाणी नागरिक स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कशी वणवण करत आहेत, हे साऱ्या जगाने दूरचित्रवाणीवर पाहिले. या सर्व गदारोळात अफगाणिस्तानातभारताने केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे भवितव्य काय, हा प्रश्न ठसठशीतपणे पुढे आला आहे. 

आता काय होणार?तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.  भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत. मात्र, आता भारताला अफगाणिस्तानात मुक्त वाव असणे शक्य नाही. त्यातही चीनने तालिबानी राजवटीपुढे मैत्रीचा हात केल्याने अफगाणिस्तान चीनच्या कह्यात जाण्याची शक्यता आहे. इराकमधील चाबहार बंदराला जोडणारा रस्ता अफगाणिस्तानातूनच जातो. या रस्ते कामावरही परिणाम होणार आहे. एकूणच भारताचे आर्थिक आणि भूराजकीय नुकसान होणार आहे. 

दाेन्ही देशांतील करारउभय देशांत द्विपक्षीय व्यापार उदिमाचे करार झाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये १०,३८७ कोटी रुपये मूल्याचा व्यापार झाला. याच कालावधीत भारताने अफगाणिस्तानात ६,१२९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली. तर अफगाणिस्तानातून ३,७८३ कोटी रुपयांचा माल आयात मायदेशात आयात करण्यात आला.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत