शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Afghanistan Crisis: तालिबानींच्या हल्ल्याने भारताचे नुकसान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:13 IST

Afghanistan Crisis: तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.  भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत.

तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर त्या देशात अराजक माजले आहे. अफगाणी नागरिक स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कशी वणवण करत आहेत, हे साऱ्या जगाने दूरचित्रवाणीवर पाहिले. या सर्व गदारोळात अफगाणिस्तानातभारताने केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे भवितव्य काय, हा प्रश्न ठसठशीतपणे पुढे आला आहे. 

आता काय होणार?तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.  भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत. मात्र, आता भारताला अफगाणिस्तानात मुक्त वाव असणे शक्य नाही. त्यातही चीनने तालिबानी राजवटीपुढे मैत्रीचा हात केल्याने अफगाणिस्तान चीनच्या कह्यात जाण्याची शक्यता आहे. इराकमधील चाबहार बंदराला जोडणारा रस्ता अफगाणिस्तानातूनच जातो. या रस्ते कामावरही परिणाम होणार आहे. एकूणच भारताचे आर्थिक आणि भूराजकीय नुकसान होणार आहे. 

दाेन्ही देशांतील करारउभय देशांत द्विपक्षीय व्यापार उदिमाचे करार झाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये १०,३८७ कोटी रुपये मूल्याचा व्यापार झाला. याच कालावधीत भारताने अफगाणिस्तानात ६,१२९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली. तर अफगाणिस्तानातून ३,७८३ कोटी रुपयांचा माल आयात मायदेशात आयात करण्यात आला.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत