शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 08:36 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि नाजूक असल्याचं म्हटलं आहे. एक शेजारी देश आणि देशातील नागरिकांसोबत मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे अफगाणिस्तानातील सद्यस्थितीनं आम्ही चिंतेत आहोत, असं भारतानं म्हटलं आहे. (Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting)

"अफगाणिस्तानातील चिमुकल्यांची स्वप्न साकार करणं आणि अल्पसख्यांकांच्या अधिकारांची सुरक्षा आपल्याला करावी लागेल. देशातील सर्व वर्गांचा सन्मान होईल अशी सर्वसमावेशक व्यवस्था प्रस्थापित करण्याचं आवाहन आम्ही अफगाणिस्तानला करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्वीकारार्हता आणि वैधता प्राप्त होईल असं असं सरकारर अफगाणिस्तानात स्थापन व्हावं. यासाठी दहशतवादाविरोधात जी वचनं दिली गेली आहेत. त्याचा सन्मान आणि पालन केलं जाईल याची काळजी अफगाणिस्तानला घ्यावी लागेल", असं टीएस तिरुमूर्ती म्हणाले. 

अफगाणिस्तानातील नागरिक कोणत्याही अडथळ्याविना परदेश दौरा करू शकतील असं तालिबाननं वचन दिलं आहे. त्याचं पालन केलं जाईल अशी आशा आम्हाला आहे, असंही तिरुमूर्ती म्हणाले. 

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ नयेगेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात नाट्यमय घडामोडी घडत असून सारं जग याचं साक्षीदार आहे. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन तीनवेळा बैठक झाली. यात आम्ही काही चिंतेचे मुद्दे उपस्थित केले. विशेषत: दहशतदवादाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवाया आणि ट्रेनिंगसाठी होणार नाही अशी ग्वाही तालिबाननं दिली आहे. यासोबतच जगात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही किंवा त्यांना अर्थपुरवठा देखील केला जाणार नाही असं आश्वासन तालिबान्यांनी दिलं आहे. याचं पालन केलं जाईल अशी आशा आम्हाला आहे, असं टीएस तिरुमूर्ती म्हणाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ