शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

औंढ्यात कयाधूचा तीन गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:26 AM

तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.औंढा तालुक्यातील औंढा नागनाथ, नागेश्वडी, वाळकी, पिपलदरी, सुरेगाव, येळी, केळी व काही छोटे तलाव सततच्या पावसामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पावसामुळे सर्वच ओढे व नद्यांना पाणी आले आहे. यामुळे गोळेगावमार्गे कोंडशी, दरेगाव, नांदापूर, टाकळगव्हाण आदी गावांचे मार्ग काही काळ बंद झाले होते. या पाण्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हळद, सोयाबीन, कापूस तूर आदी पिके पाण्याखाली आले आहेत.केळी जलाशय ९0 टक्क्यांवरकेळी जलाशय ९० टक्के भरला. तो परिसरात सर्वांत मोठा असून तीन वर्षांनंतर हे चित्र दिसत आहे. त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. पार्डी, सावळी, येळी, केळी, हिवरखेडा साळणा ई गावाना याचा फायदा होणार आहे..४हिवरखेडा येथील शेतकरी पंढरी गिते यांचा दीड एकर कापूस उन्मळला. तर देवीदास गिते, संतोष गिते, विलास गिते, भास्कर गिते आदींच्या कापसाची हीच अवस्था आहे.केळी ते येळी फाटा मध्यभागी असलेल्या ओढ्याला मोठा पूर आल्याने केळी गावकºयांचा संपर्क तुटला. या भागातील नागरिकांना हा प्रश्न नेहमीच भेडसावतो.४काठोडा, अंजनवाडा, अनखळी या चार गावात पावसामुळे सुमारे १५ जणांची घरे पडली आहेत. तलाठ्यांनी तसा पंचनामा केले असून अहवाल जिल्हाधिकाºयांना कळविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे

टॅग्स :Rainपाऊसriverनदी