शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:45 AM

स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रमात मिनियार बोलत होते. यावेळी उगमचे जयाजी पाईकराव, अ‍ॅड. के.जी. अरगडे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, सहाय्यक संचालिका रेणुका तमल्लवार, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नायब तहसीलदार र. वै. मिटकरी आदी उपस्थित होते.यावेळी मिनियार म्हणाले की, समाजातील अंधश्रध्देतून मुक्ततेसाठी समाजातील विविध रुढी-परंपरा, चालीरीती, दूर होणे गरजेचे असून सद्यस्थितीत घटनेतील विविध कलमांचा अभ्यास करुन मानवी हक्काची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. जयाजी पाईकराव म्हणाले की मानवी अधिकाराचे उल्लंघन न होऊ देणे हे जागतिक मानवी हक्क दिनाचे मुख्य उद्दिष्ट होय. तर अ‍ॅड. अरगडे म्हणाले की, मानवी हक्क हा विषय फार विशाल असून मानवी हक्काची व्याख्या पाहता ती व्यक्तींच्या जीवनातील स्वातंत्र, समता व प्रतिष्ठा जपणे म्हणजेच मानवाचे हक्क होत असे त्यांनी सांगितले. ना. तहसीलदार मिटकरी यांनी मानवी हक्क दिनाचा मुख्य हेतू, या वर्षीचे घोषवाक्य ‘भेदभावाचे उच्चाटन म्हणजे मानवी हक्काचे रक्षण’ याची सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक