हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. ...
हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. ...
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिरामध्ये पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ...
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलेल्या बैलावर चुकीचे औषधोपचार झाल्याने सदरील जनावर दगावल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली. ...
अभिमन्यू कांबळे, हिंगोली आघाड्यांचे सरकार आल्यानंतर निर्णय घेताना अनेक अडचणी येतात, परिणामी स्थिर सरकार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांची नाराजी दूर कराव्या लागतात. ...
हिंगोली : खोट्या शिधापत्रिका तयार करून रेशनचे धान्य वितरीत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे. ...
वसमत : हजारो शोनंतरही के्रज कायम असलेल्या ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग आता ‘लोकमत’ सखीमंचच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ...
हिंगोली : शेतकऱ्यांना योग्य त्या निविष्ठा न पुरविणे, भावफलक न लावणे आदी कारणावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी औंढा तालुक्यातील १४ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. ...