हिंगोली : एकीकडे फीडरचा लॉस वाढत असताना दुसरीकडे वीजचोरीचे प्रमाण कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हिंगोली आणि कळमनुरीत महावितरणने ७ आॅगस्ट रोजी केलेल्या ...
कौठा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या साक्षर भारत योजनेअंतर्गत अतिशय उत्साहात सुरू ...
कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. ...
हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले. ...