बँकांचे कर्ज आणि नापिक शेती यांना कंटाळून रघुनाथ यशवंते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. नापिकी आणि कर्जाची चिंता भुजंगे यांनी आपल्या पुतण्याला बोलून दाखवली होती. ...
महसूलच्या /मदतीला धावून येणारे गावपातळीवरील महत्त्वाचे पद असूनही हीन म्हणून एरवी कोतवाल पद दुर्लक्षिले जाते. मात्र याच पदासाठी आता पुढील संधीच्या दृष्टीने अनेकांची गर्दी झाली आहे. ...
येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील चार दलित वस्त्यांत खा. राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निधीतून सौरदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या अंधारवस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत. ...
नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. ...
मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकार्यांना दिल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...