कुरूंदा : वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी गुरूवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असता संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरून स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. ...
हिंगोली : अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस प्रशासन तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत जिल्ह्यामध्ये १० ते २० फेबु्रवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली ...
बालासाहेब काळे, हिंगोली सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे. ...
औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त आयोजित छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम, समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, स्वाभिमान क्रीडा मंडळ संघांनी विजय मिळवला. १४ वर्षांखालील गटात समता इंटरनॅशनलने विराज क्रीडा मंडळाचा ९ वि. ८, स्वाभिमान क्रीडा मंडळाने द जैन इंटरन ...