हिंगोली : जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दौरा तर आयोजित केला मात्र या आढाव्यात दोन आमदारांना एन्ट्री न दिल्याने त्यांना जड मनाने माघारी परतावे लागले. ...
हिंगोली : मुख्यमंत्री अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढू भूमिका घेत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कोणत्याही समितीची गरज नाही.असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...
‘गण गण गणात बोते’च्या गजरात संत श्री गजानन महाराज पालखीचे १० जूनला शनिवारी सकाळी सात वाजता सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावमार्गे मराठवाड्यात आगमन झाले. ...