येथील बसस्थानकात ३१ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस आणि आतंकवाद्यामध्ये अर्धा तास चकमक सुरू होती. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आतंकवादी ठार झाले तर दोघांना पकडण्यात यश आले, हा काही खराखुरा प्रसंग नव्हे, तर पोलिसांनी केलेल्या रंगीत त ...
तालुक्यातील गुंज येथील रहिवासी लष्करी जवान तब्बल ११ दिवसांपासून बेपत्ता आहे. या जवानाच्या शोधार्थ कुटुंबीय रेल्वे मार्गावरील स्टेशनवर फिरत आहेत. जवानाच्या चिंतेने गुंज ग्रामस्थ चिंतातुर असून, आजच्या महालक्ष्मीच्याही सणावरही या चिंतेचे सावट स्पष्ट दिस ...
तूर उत्पादकांमागचे शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. महसूल, उपनिबंधक, बाजार समिती व खरेदी विक्री संघ अशा चार यंत्रणांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. खºया लाभार्थ्यालाही आपलीच तूर विकण्यासाठी अनेक पुरावे द्यावे लागत आहेत. ते दिल्यानंतरही खरेदीच्य ...
येथील तोष्णीवाल महाविद्यालयातील जप्त वाळूसाठा प्रकरणात महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सात लाख ४९ हजार रुपये दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिला. ...
जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची असे एकूण २८४ पदे भरली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. हे पदे भरली मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदाचे काय?असा सवाल होत ...
वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत आहे. शिवाय आधुनिकतेमुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळत आहे. जिल्हा रूग्णालयातर्फे गतवर्षांपासून महाअवयवदान अभियान राबविले जात असून आतापर्यंत ५९० जणांनी अवयवदान तर ७९० दात्यांनी ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वीज ग्राहकांकडून प्रतिवर्षी अॅडिशनल सेक्युरिटी बिलाच्या नावाखाली रक्कम उकळत असून त्याचे ६0२५ कोटी रुपये जमा आहेत. ...
कर्जमाफीतील जाचक अटींमुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वतीच नाही. आत्महत्यांच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजीव सातव यांनी दिला आहे. ...
सर्वांच्या लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले. ठिकठिकाणी गौराईची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात, तर काही ठिकाणी बहीण, गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन विविध भागाप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक समाज आपआपल्या पा ...