येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. ...
या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने, परिसरातील २२ दिवसाच्या उघडीमुळे खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले आहे. त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असताना वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे पुन्ह ...
बालकांमध्ये आढळणारा दीर्घकालीन ‘कृमीदोष’ हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय बालकांची बौध्दीक व शारिरीक वाढ खुंटण्याचे मुख्य कारण आहे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असून शाळेतील सर्वच शिक्षक तंत्रस्रेही झाले असून राज्यात शिक्षक तंत्रस्रेही होणारा पहिला हिंगोली जिल्हा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली ...
यंदाचीही परिस्थिती बिकट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ‘शेतकरी हा कर्ज मुक्त झालाच पाहिजे’ आदी घोषणा करत आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी शेतकºयांनी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला. ...
सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजू ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथील सरपंच सविता किरण देशमुख यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी वसमत तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याकडे सोमवारी १४ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला ...
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. अंदाजपत्रक व कार्ययोजना अंदाजपत्रक २०१७-१८ नुसार ७३९ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे निदर्शनास आले. सदर विद्यार्थ्यांची माहिती संबधित गशिअ यांनी जिल्हा क ...
आखाडा बाळापूर येथे ५० लाखाच्या ख-या नोटा घेऊन दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी) पथकाने पर्दाफाश केला. यात बनावट नोटा म्हणून मुलांच्या खेळण्यातील नोटा देवून फसवणूक करणा-या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...