तालुक्यातील बासंबा येथून राष्टÑीय राज्यमार्ग क्र. १६१ जात असून या बाबत कोणतीच अधिसूचना किंवा माहिती न देताच बासंबा शेतकºयांना अंधारात ठेवून भूसंपादन करण्यात आल्याने शेतकºयांनी निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे. ...
येथील कौठा रोडवरील श्रीकृष्ण मंदिर परिसरात राहणाºया एका आॅटोचालकाच्या मुलीला तिळ्या मुली झाल्या. एकाच वेळी तीन कन्या जन्मल्याचे स्वागत कुटुंबियांनी केले. अत्यंत गरीब परिवाराने कन्यारत्नाचे केलेले स्वागत समाजासमोर एक आदर्श करणारे आहे. ...
येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या विविध समित्यांची धुरा अखेर अधिकाºयांच्याच खांद्यावर टाकण्यात आली. स्थानिकांना यात संधी देणेच बंधनकारक नसले तरीही निदान प्रदर्शन व इतर बाबींना गती मिळणे अपेक्षित असताना त्याचा पत्ता दिसत नाही ...
जिल्हाधिकाºयांनी संगणकीकृत सातबारांची बाब मनावर घेतल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २७0 गावांतील सातबारा अद्ययावत झाल्या आहेत. जिल्ह्याला २00 गावांचे उद्दिष्ट असताना २७0 गावांत काम झाले आहे. ...
येथील बसस्थानकावर दुपारी २ वाजता प्रवाशांचे पाकिटांची चोरी करणाºया दोन महिलांना प्रवाशांनीच पकडून त्यांना पोलिसांच्या तावडीत देण्यात आले आहे. या अगोदर या महिलांना पकडण्यात आले होते; परंतु ठोस कारवाई न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते. ...
तालुक्यातील प्रमुख राज्य रस्ता असलेल्या जिंतूर- सेनगाव- कनेरगाव नाका या राज्य रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याचा एम.आर.आय.पी. या योजनेत समावेश केला असून जिल्ह्यातील येलदरी-सेनगाव- सवना- मोप ते जिल्हा सिमा या दरम्यान पेव्हड शोर्ल्ड ...
येथील नागनाथ अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष अॅड. सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सभेत बँकेचे संचालक शंभुसिंह गहिलोत यांच्या विरोधात अनेकांनी अक्षेपार्ह आरोप केल्याने सभा वादळी ठरली. गहिलोत दाम्पत्याचे सभासदत्व का ...
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया भाजपच्या काळात अजूनही शेतकरी, व्यापारी, कर्मचारी कोणीच सुखावला नाही. सगळ्यांचेच सारखे हाल आहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली तर आमची खिल्ली उडविली. आता त्यात वारंवार नवे आदेश काढून शेतकºयांचीही च ...
मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मेहाराजूल मशिदीपासून जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम व हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच भारतातही अल्पसंख्यांकांवर गोवंशाच्या नावावर होणारे हल्ले व पुरोगामी विचारवंतांवर ...