यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल् ...
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात ... ...
महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे २३ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत यासह विविध मागण्यांसंदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांना निवेदन देण्यात आले. ...
आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबास दिलेली व मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने या शेतक-याच्या मुलानेही आत्महत्या केल्याची घटना १0 नोव्हेंबर रोजी घडली होती. ...
महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा क ...
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर कोणाचे नियंत्रण आहे, हे कळायला मार्ग नाही. जिल्हाधिकारी दौºयावर असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या अधिकाºयांना लातूर येथील कार्यक्रमात पाठवावे लागले होते. तर कृषी विभागाकडून योग्य सादरीकरण झाले नव्हते. २३ नोव्हेंबर रोजी म ...
सध्या वातावरणातील बदलामुळे आधीच सगळीकडेच रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. ...
वन्यजीव संरक्षण तसेच वन संवर्धनाचा ग्रीनआर्मी बसद्वारे विद्यार्थी व नागरिकांना संदेश दिला जात आहे. वन विभागातर्फे तालुकास्तरावर बस पाठविली जात असून यावेळी विद्यार्थ्यांना व्हीडीओ क्लीपद्वारे मागदर्शन केले जात आहे. ...
हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोड वळणावर आज सकाळी ४ वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात ४ जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
ग्रामीण भागात २२० मीटरच्या आत बिअर बार, देशी दारु वाईन शॉपची दुकाने चालविण्यास बंदी घातल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. नागपूर खंडपीठाच्या २९ नोव्हेंबर रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामी ...