पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत. ...
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतकºयांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव ...
जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच ...
तालुक्यातील बोराळा व नांदुरा येथील विद्यार्थिनींना जवळा बु. येथे शाळेत जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. वारंवार मागणी करूनही बस सुरू होत नसल्याने या मुलींनी आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आगारप्रमुखांची भेट घ ...
वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दि ...
सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. ...
आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे ...