शहरातील अकोला बायपास परिसरात ट्रॅक्टर वाळू घेऊन जाताना महसूल पथक समोरुन आल्याचे लक्षात येताच, घाई गडबडीत वाळू रस्त्यावर फेकून ट्रॅक्टरसह चालकाने पळ काढला. पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला. परंतु ते मिळून न आल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शहर पोलीसात ठाण्य ...
निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, निवार्ह भत्ता, विद्यावेतन योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. सन २०१७-१८ या वषार्पासून राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष् ...
जिल्ह्यातील ठिबक आणि तुषार सिंचन खरेदी केलेल्या चार हजार शेतक-यांसाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. तर तेवढेच अनुदान वाटप करण्यात येणार आहे. ...
निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले ...
स्थानिक अभिनय करणाºया युवक युवतींना सुवर्णसंधीचे दालन मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद, जिल्हा उद्योग केंद्र हिंगोलीद्वारा चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शन परिसंवाद १७ ते २९ जानेवारीदरम्यान आयोजित केला. ...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कर्ज योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अप्लव्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. मात्र त्याची थकबाकी भरली जात ...
‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) वितरण शिबीर रविवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हिंगोली शहरातील कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटक खा.रा ...
सेनगाव तालुक्यातील सालेगाव परिसरात केफूचे वाळूसाठे करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रात्रीच्या वेळी या भागात पाहणी केली. काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली असली तरी ...
पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली. ...