नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विकलेल्या तूर, उडीद, मुगाचे चुकारे त्यांना अद्याप मिळाले नाहीत. ते येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खा.राजीव सातव यांनी दिला. ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे हिंगोली पंचायत समितीकडून सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. ती सुरू न केल्यास १६ जानेवारी रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव कोरडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले असून, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या खून प्रकरणातील ३ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार झाल्याने आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांंसमोर उभे ठ ...
जिल्ह्यातील ६ हजार ७५० हेक्टरवर महाबीज मार्फत कार्यक्रम राबविण्यात आला असून, बिजोत्पादनाकडून प्राप्त झालेल्या १ लाख क्विंटलवर प्रकिया सुरु असल्याची माहिती बिजप्रक्रिया केंद्र महाराष्टÑ राज्य बियाणे मंडळाकडून मिळाली आहे. ...
आदिवासी आश्रमशाळेत विविध सेवा सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी डॉ. श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा लोहगाव येथील ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दिवसभर आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन ...
तालुक्यातील कलगाव शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेवून दिलीप पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी आरोपींच्या त्रासालाच कंटाळुन दिलीप पवार यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद किसन पवार यांनी दिली. त्यावरून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने ११ ...
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणित विषयांत अधिक प्रगत व्हावेत, त्यांना संख्याज्ञान सहज व सोप्या भाषेत अवगत होण्यासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण सप्ताह राबविण्यात आला. ...
शहरातील १४ उपकेंद्रावरून ७ जानेवारी रोजी पोलीस पाटील पदाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ३ हजार २१५ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३०१० उमेदवारांनी परीक्षा दिली तर २०५ परीक्षेस गैरहजर राहिले. ...
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहे ...