शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दरी दूर करून उत्पादन ते बाजारपेठ ही साखळी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे. ...
विविध मागण्यासाठी जुक्टा संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन असोलेकर यांनी दिली. ...
वसमतच्या तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश वसमत न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून वसमत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. ...
शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप अचानक खड्यात पडून अपघात झाल्याची घटना शहरातील नाईक नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला अ ...
येथील बसस्थानकात नेहमीच चोरी किंवा पाकीटमारीच्या घटना घडतात. येथे दोन पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे. मात्र ते अधून-मधून कर्तव्य बजावतात. त्यामुळे चोरट्यांनाही वचक राहिला नाही. स्थानकातील पोलीस चौकी तर गायबच झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षितते ...
मागील वर्षी नाफेडने व न तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून थांबत थांबत खरेदी केली होती. तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्या खरेदीचे देयकेही विलंबाने मिळाले होते. यावर्षी तर यंत्रणाच ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
शहरातील महाविरभवन येथे २८ जानेवारी रोजी सकल जैन वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ३०० जणांनी नांव नोंदविले, तसेच अडीचशे जणांनी परिचय दिला. ...
तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब ...