जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिके, फळबागांच्या झालेल्या नुकसानचे पंचनामे करून हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ...
मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबस ...
डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
आरटीई प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाईचा इशारा शासनाने दिल्यानंतर इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अंतरिम आदेश देताना २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल् ...
जिल्हाभरात विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती जरी झाली असली तरी त्या रस्त्याचा साईड भरणाच केलेला नाही. त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. दोन वर्षात २७० जणांचे बळी गेले आहेत. एका दिवसाला दोन ते तीन अपघात आणि एकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आकडे ...
येथील तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागेश्वर नागनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्र पर्व काळात भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. दिवसभर लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. अवकाळी पावसामु ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारगळलेली ग्रामसभा पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सरपंच नंदा ढोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा झाली ...
जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे. ...
संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता कर ...