जिल्ह्यातील वाळूघाट लिलावाची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आलेल्या शासन सूचनांमुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू होण्यासाठी वाळू घाटांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...
येलकी येथील सशस्त्र सीमा बलाची ६५ क्रमांकाची वाहिनी परत गेली असली तरीही आता या बलाच्या महानिर्देशकांनी नवीन बटालियन पाठविण्याचा आदेश काढल्याची माहिती खा.राजीव सातव यांनी दिली. ...
अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनाने बहुउद्देशीय विकास कार्यक्रमात मंजूर केलेल्या कामांपैकी जवळपास आठ कोटींचा निधी परत जाण्याची भीती होती. डीएसआरचे दर वाढल्याने या रकमेत ही कामे होणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता या कामांत बदल करून निव ...
सातबारा नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे पहिले पाऊल म्हणून सर्व सातबारांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र या सातबारातील दुरुस्तीची प्रक्रिया काही ठिकाणी शिल्लक आहे. ती १00 टक्के पूर्ण होताच प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे जिल्ह्यातील ५ ...
जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ गतिमान करून यातील उद्दिष्ट तर पूर्ण करण्यात आले आहे. मात्र आता शौचालय अनुदानासाठी बोंब वाढत चालली आहे. नुकतेच ११ कोटींच्या मंजुरीचे आदेश मिळाले असून आणखी ५१ कोटींची गरज आहे. ४२ हजार ७६१ शौचालयांचे प्रोत्साहन अनुदान वाट ...
शेतीची आता दुरवस्था झाली आहे. मात्र भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांनो खचून आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धीरोदात्तपणे उभे राहण्याचे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले. ...
पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेल्या पोलीस कर्मचा-याच्या वारसांना भरपाईची रक्कम अदा केली जात नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी दिला आहे. २३ मार्चपर्यंत ही ...