क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल् ...
परिसरात गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना ‘खरुज’ या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची मोठी संख्या वाढली असल ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांन ...
यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दि ...
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पा ...
ग्रामीण भागात पुरेसे व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. मात्र जिल्ह्यातील जवळपास १७८ पैकी ५0 पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद आहेत. ...
दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल क ...
कयाधू नदी लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्यासाठी २१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा निर्धार करण्यात आला. ...
जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. ...