कोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर काहीच प्रतीसाद मिळाला नसल्याने गुराचा एखांद्या धन्या सारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिस ...
आरटीईमधील शाळा प्रवेशात पालकांकडून शुल्क वसूल करण्यासह शासनाकडूनही शुल्क घेण्यासह प्रवेश न देण्याचा प्रकार घडूनही इंग्रजी शाळांवर शिक्षण विभागाची चांगलीच मेहेरनजर आहे. जणू हा विभागच खाजगी शाळांच्या जीवावर चालतो, अशी गत आहे. प्रवेश नाकारणाऱ्या विद्यान ...
वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे ...
कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र अद्याप या जनावरांना गोशाळेत कोणी घेऊन जाण्यासाठी कोणीच तयार झालेले नसल्याने जनावरांना चारा-पाणी घालण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवरच येऊन ठेपली आहे. याची माहिती माहेश्वरी महिला मंडळाला सम ...
अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल ...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतीशील ४९ शेतक-यांना २९ मार्च रोजी जि.प.च्या वतीने ‘हिंगोली कृषिरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनात येणार्या अडचणी समजून घेत ते अभ्यासक्रमात मागे न राहता त्यांचा बौद्धीक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशात विद्यार्थ्यांकडून दुहेरी शुल्क घेणार्या शाळांसह यात प्रवेश नाकारणार्या शाळांचे प्रकरण जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजले होते. ...
कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च दाखल न केल्याने त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकार्यांनी रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...