भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्र ...
हिंगोली आॅफथॅलमालॉजीकल सोसायटी यांच्या वतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण अंतर्गत ८ एप्रिल रोजी साई रिसॉर्ट अकोला बायपास येथे नेत्रशल्य चिकित्सकांचे एकदिवशीय चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत घेण्यात आले. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ एप्रिल रोजी हिंगोली शहरातील ४ उपकेंद्रावरून राज्यसेवा पूर्व घेण्यात आली. एकूण ११४५ पैकी ८५५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर २९० जण परीक्षेस गैरहजर होते. ...
पंचकल्याणक महामहोत्सव अत्यंत महत्वाचा दिवस ‘जन्मकल्याणक महोत्सव’ तिर्थकर बालकाचा जन्मोत्सव व पांडुकशिलेवर जन्माभिषेक हर्षोल्हासात भाविकांच्या उपस्थित साजरा केला. दुपारी एक वाजता ८ वर्षावरील मुला-मुलींवर मुनीश्री अक्षयसागर महाराजद्वारा सुसंस्कार करून ...
भरधाव वेगाने कारणे दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे, ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता परभणी- औंढा राज्य महामार्गावर जिंतूर फाट्याजवळ घडली. ...
वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, ...
सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार हिंगोली येथील जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, मुलींचे शिक्षण, महिलांचे स्वावलंब ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५. ३० च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यामुळे हळद शिजविणा-यांची एकच धांदल उडाली होती. वा-यामुळे अस्ताव्यस्त साहित्य उडत होते. ...