येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या तुरीचा खरेदी करा, या मागणीसाठी सेनगाव-रिसोड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजन ...
जिल्ह्यात ई-पंचायत प्रकल्पांतर्गत ५६३ ग्रामपंचायतीअंतर्गत मंजूर ३७८ पैकी ३७६ केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांत वेगळेच चित्र आहे. ...
वसमत तालुक्यातील वापटी येथे विवाहित महिलेला चारचाकी वाहन घेण्यासाठी मोहरहून २ लाख रुपये घेऊन ये, या कारणातून जीवंत जाळल्याची घटना मंगळवारी (दि.१७ ) घडली. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता. ...
शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आग ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली ...
शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले न ...