एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आह ...
विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढ ...
साठवलेली वाळू खनिकर्म अधिकारी व तहसीलदारांनी छापा मारून जप्त केली. या पाच ब्रास वाळूसाठ्यासाठी पाच पावत्या प्रशासनाकडे दाखल केल्या पण त्यापैकी एक पावती खरी तर चार बनावट आढळल्या. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकºयांनी विद्युत जोडणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. ...
जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान ...
जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या सोमवारी बदल्या झाल्या असून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र विस्थापीत ३७० शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न कायम आहे. अनियमिततेमुळेच बदली न झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ३७० शिक्षकांनी ...
आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाई प्रवेश अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे. २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप सोटनक्के यांनी केले आहे. ...