वसमत तालुक्यातील पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाचे रहस्य उलगडले असून दारू पाजून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे. ...
सार्वजनिक व संवेदनशिल ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचावी यासाठी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या. मात्र सुविधांविना काही गायब झाल्या तर कुठे चौकी असूनही पोलीस कर्मचारी बसत नसल्याचे चित ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. ...
स्मार्ट ग्राम योजनेसाठी २0१७-१८ मध्ये पंचायत समित्यांकडून प्रस्ताव पाठविण्यास वारंवार विलंब होत आहे. शिवाय काटेकोर तपासणी करून यादी पाठविण्यात येत नसल्याचेही चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील पहिल्या पाच गावांची तपासणी आचारसंहिता संपल्यानंतर लगेच होणार ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच वेग- वेगळ्या अडचणीने चर्चेत राहते. येथे अधून - मधून उद्भवणारा पाण्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. आता तर चक्क शस्त्रक्रिया विभागातच पाणी नसल्याने रात्रीच्या वेळी प्रसुती आलेल्या महिलाची मोठी हेळसांड होण् ...
इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली. ...
शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला. ...
मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना १७ मेपासून सुुरु झाला आहे. या महिन्या मुस्लिमा बांधव उपवास ठेवत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत. ...
: विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले. ...