जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...
तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही. ...
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सपत्नीक महापूजा केली. रविवारी दुपारी २.४५ वाजता ते औंढा येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत तक्रारी करताच त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना डिसेंबरअ ...
राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे ...
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला ...
येथील थोरला मठ संस्थान येथे शिवैक्य दिगंबर शिवाचार्य महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित पालखी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शहराच्या मुख्य मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. ...
येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एकही अधिकारी-कर्मचारी अधिकृतपणे कार्यरत नसल्याने कार्यालय ओस पडले असून तालुका शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: कोलमडला आहे. या प्रकाराकडे जिल्हा शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. ...
विद्यार्थी देशाचे सुज्ञ नागरिक बनावेत, राज्य घटनेतील मूल्ये त्यांच्यात रुजावित, विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार संवेदनशिल व कर्तबगार नागरिक बनावेत त्या संबंधीत कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे यासाठी येत्या जुलै महिन्यापा ...