जिल्हा परिषदेत सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसत आहे. काही विभागांनी नियोजन केले. काहींचे सुरू आहे. मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जुना ६३ कोटी अखर्चित आहे. तर नव्या ७९ कोट ...
मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलनाचा इशारा जुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिला. ...
राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले. ...
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच ह ...
इंडियन अॅडव्होकेट्स मल्टी-स्टेट मल्टी-पर्पझ सोसायटी ली. मुंबई, जिल्हा वकील संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराचा समारोप करण्यात आला. ...
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १५ जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौºयावर येणार आहेत. तर पशुपालकांना पशुखाद्याचेही वाटप करण्यात येणार आहे. ...