राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील बालविवाह घटनांसदंर्भात नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. बालविवाहाच्या सर्वांत जास्त घटना घडलेल्या देशातील ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्हे असल्याची नामुष्की ओढवली आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे करपेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी बंद पाळून प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. ...
या जगात आईपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, परमेश्वरापेक्षाही आई मोठी आहे. तिन्ही जगावर तुमचे राज्य असले तरी आईविना माणूस भिकारीच असतो. आईच सुखाचा सागर आहे, असे मत नर्सी नामदेव येथे संगीत रामायण कथेत हभप रामराव महाराज ढोक यांनी २९ जानेवारी रोजी बोलताना व्य ...
अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे. ...
तालुक्यातील सापटगाव येथील यात्रेत ग्रामीण जिल्हा पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तमाशा फडावर अचानक धाड टाकली. ...
‘माझ्याशी लग्न कर नाही केलंस तर तुला कॅनलमध्ये फेकून देतो. तुझ्या घरच्यांना जिवे मारून तुकडे करतो, दुसऱ्यासोबत लग्न केलस तर तुझ लग्न मोडतो’ अशा धमक्या देत एका अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन विनयभंग केला. ...