शेतकऱ्यांना बँक खात्यावर मिळणा-या दुष्काळी मदतीच्या अनुदानातून कर्जकपात केल्यास संबंधित बँकेविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला ...
महाराष्ट राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाते. शिवाय कामगारांना वस्तू अवजारे याचेही वाटप करण्यात येते. ...
मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. ...
हिंगोली/कळमनुरी : सिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामविकास अधिकाºयास एसीबीच्या पथकाने पकडले. ...
काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहु ...