वसमत औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ नांदेडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. ...
कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून ... ...
विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत. ...