मागच्या आठवडाभरापासून ढगाळ व धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे. ...
बसमध्ये ३० प्रवासी होते, पहाटे झाला अपघात ...
शिंदे गटात गेल्यापासून आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याने चर्चेत असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...
यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. तरीदेखील आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले. ...
६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत ...
राज्याने नोंदविली केंद्र सरकारकडे लसीची मागणी ...
वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संपाची हाक दिली आहे. ...
औरंगाबादेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत प्रत्येकी ४ व मार्च महिन्यात २ मेळावे होतील. ...
प्रसारमाध्यमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती, त्यानुसार केली नाही कृती. ...
भोकर तालुक्यातील एकाचा मृतदेह हिंगोलीतील रामेश्वरतांडा शिवारात आढळला ...