Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात ...
Maharashtra News: भाजप व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण तयार करत असून, जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे रविवारी वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला. ...
Bharat Jodo Yatra: पट्टा लढत, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे, आदी मर्दानी खेळांतून, प्राचीन युद्धकलेच्या जिगरबाज प्रात्यक्षिकांनी कोल्हापूरकरांनी हिंगोलीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत केले. ...
Maharashtra News: या देशात द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही. कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवूनच थांबेल, असा निर्धार राहुल गांधींनी व्यक्त केला. ...