शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

वसमत तालुक्यात अनेक गावांना भूकंपाचा धक्का; गूढ आवाजाने झोपेतील लोकं जागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 10:41 IST

६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत

इस्माइल जहागीरदार

वसमत(हिंगोली): तालुक्यातील अनेक गावांना रविवार च्या पहाटे ४.३१ मि ला भुगर्भातुन मोठा आवाज येत भुकंपाचा सौम्य धक्का जानवला आहे, भुकंपाच्या धक्कयाने तालुक्यात कोठेच हानी व नुकसान झाले नसल्याची माहिती तहसिल प्रशाशनाने दिली. ६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत

वसमत तालुक्यातील वसमत,कुरुंदा,गिरगाव,कवठा, वर्ताळ,डोणवाडा,सेलु,पार्डी, कोठारी,पांग्रा शिंदे,वापटी,कुपटी,शिरळी यासह औढानागनाथ व कळमनुरी तालुक्यातील ही अनेक गावांना ८ जानेवारी च्या पहाटे ४.३१ मि दरम्यान भुगर्भातुन मोठा आवाज येत जमिन हादरली. येथील तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना गत ६ ते ७ वर्षांपासून भुकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत, यापूर्वी दोन वेळेस भुकंपाची नोंददेखील झाली आहे. सतत भुकंपाचे धक्के जाणवत आसल्याने नागरिकांत भिती व्यक्त केल्या जात आहेत. रविवार रोजी पहाटे जाणवलेल्या भुकंपाच्या धक्कयात कोठेही हानी व नुकसान झाली नसली तरीही नागरिक भयभीत झाले आहेत

८ जानेवारीच्या पहाटे ४.३१ मिनिटांनी तालुक्यातील बहुतांश गावाना भुकंपाचा धक्का बसला आहे. भुकंपाची नोंद झाली का याची माहिती घेणे चालू आहे. भुकंपाच्या धक्क्याने हानी व नुकसान झाले नाही, महसुल पथके पाहाटपासुन सर्वत्र फिरुन माहिती घेत आहेत, असे तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीEarthquakeभूकंप