शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

ऊस तोडणीसाठी शेकडो मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:28 PM

तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांत स्थलांतर करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांत स्थलांतर करताना दिसून येत आहेत.औंढा नागनाथ परिसरातील तांडे, वाड्या, वस्त्यात कारखान्याला जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. औंढा तालुक्यात बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पीक कापणी, कापूस वेचणीकरिता मजुरांची शोधाशोध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत परिसरातील शेकडो मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे अनेक गावातील घरे कुलूपबंद असल्याचे पाहावयास मिळत आहे.सदर कामगार गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा ठिकाणी आपल्या कुटुंबासह जातात, चार-पाच महिने परत येत नसल्यामुळे मुलाबाळांनाही सोबत नेत असल्यामुळे शिक्षणाशिवाय आरोग्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. ऊसतोड कामगारांना नेण्यासाठी कारखान्यदार ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने त्या-त्या गावात उपलब्ध करून देत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि तालुक्यामध्ये मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे पाच ते सहा महिने कारखान्यावर आता कामगारांना आपल्या परिवारासह रात्रंदिवस राहावे लागणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेLabourकामगार