शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कळमनुरी येथे एकास मारहाण; आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:44 AM

‘तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही’ या कारणावरून शेख आसेफ शेख हयादु यांना मारहाण केल्याची घटना २५ मार्च रोजी कळमनुरी येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ‘तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही’ या कारणावरून शेख आसेफ शेख हयादु यांना मारहाण केल्याची घटना २५ मार्च रोजी कळमनुरी येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळमनुरी शहरातील दर्गा मोहल्ला येथील शेख आसेफ शेख हयादू यांच्यासोबत काही जणांनी संगनमत करून वाद घातला. तसेच त्यांना तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही, या कारणावरून इम्रान खाँन यांनी लोखंडी सळईने मारहाण केली. तर शेख हारून याने काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. व इतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून थापड-बुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी शेख आसेफ शेख हयादू यांच्या फिर्यादीवरून सय्यद अमझत स. हसन अली, शेख हारून शेख दौलत, इम्रान खान मोहब्बत खान, शेख मुस्तदिक, नशीरोदद्दीन, स. कलीम खदीर अत्तार, डॉ. स. मोशीन अली, सिराज शेख समदानी यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि जाधव करीत आहेत.मारहाण प्रकरणातील काही आरोपी कळमनुरी तर काही हिंगोली येथील आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी