शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाज्या शरिरासाठी आवश्यक, पण जास्त खाल्ल्यास सामोरे जाल गंभीर परिणामांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:00 IST

तुम्हाला माहित आहे का? जास्त भाज्या खाण्याचे दुष्परिणामही असू शकतात. भाज्यांच्या अतिसेवनाने तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

डॉक्टर नेहमी आपल्याला भरपूर भाज्या खाण्याचा सल्ला देतात. जास्त भाज्या खाल्ल्याने आपल्याला फायबर मिळते. त्यामुळे पचनासंबधीच्या समस्या दूर राहतात. भाज्यांमधील गुणधर्म आणि जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? जास्त भाज्या खाण्याचे दुष्परिणामही असू शकतात. भाज्यांच्या अतिसेवनाने तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते.जाणून घ्या अशा कोणत्या भाज्या आहे ज्या अति प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला तोटा होतो. 

बीटबीटाचा उपयोग सँडविच, सॅलडमध्ये केला जातो. बीट हे हिमोग्लोबिनने भरलेले असते. मात्र याचे अतिसेवन तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. बीटामध्ये ऑक्सालेट नावाचा घटक असतो ज्याच्या अतिसेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. 

गाजरव्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांनी भरलेले गाजर आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. पण गाजराच्या अतिसेवनाने त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. गाजरात बीटा कॅरोटीन असते ज्याचे अतिप्रमाणात सेवन शरिरात त्वचेखाली जमा होते. यामुळे पाय, हात व तळव्याची त्वचा पिवळी किंवा नारंगी दिसू लागते.

कच्च्या भाज्याभाज्या नीट शिजवून न खाल्ल्याचे अनेक दुष्परिणाम असतात. कोबी, ब्रोकोर्ली, फ्लावर अशा भाज्या कच्च्या खाल्ल्या जातात पण यामुळे अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे भाज्या शक्यतो शिजवूनच खाव्यात.

वांगवांग्यातील सोलनिन गॅस्ट्रोइंटेस्टाईनील समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वांग शिजवून आणि कमी प्रमाणात खावं. वांग खाल्ल्यानंतक उलटी, चक्कर येणे अथवा पोटदुखी अशा समस्या जाणवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्या