शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

जास्त उपवास केल्याने उद्भवू शकते 'ही' समस्या, वाचा उपवास करूनही शरीर निरोगी कसं ठेवायचं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:47 IST

जे लोक वारंवार उपवास करतात. त्यांच्या शरीरात  युरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. या

शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचा आहारात घेतल्यास युरिक एसिड्चं प्रमाण वाढतं.  साधारणपणे शरीरातील युरिक एसिड मुत्राद्वारे बाहेर पडत असतं. पण युरिक एसिड मुत्राद्वारे योग्य प्रमाणात बाहेर पडलं नाही तर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.   जे लोक वारंवार उपवास करतात. त्यांच्या शरीरात  युरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

युरीक अ‍ॅसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे ३० वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो. हे शरीरातील यूरिक अ‍ॅसिडमुळे  होते. जे ब्लड सर्क्युलेशनद्वारे किडनी पर्यंत पोहोचते आणि युरीन मार्गे बाहेर निघून जाते. युरीक अ‍ॅसिड वाढल्यानंतर  शरीरात गाठी सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते.

शरीरातील युरिक एसिड का वाढतं?

हाय प्रोटीन्स फुड म्हणजेच कोबी, टॉमेटो, मासं जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. गरजेपेक्षा जास्त डायटिंग केल्याने, जास्त उपवास केल्याने शरीरातील उर्जा कमी होते त्यामुळे युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. अनेकदा किडनी खराब असल्यामुळे शरीरातील युरिक एसिड योग्य प्रमाणात बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. मधुमेहामुळेही शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. 

शरीरातील युरिक एसिड नियंत्रणात ठेवण्याचे  उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.

प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका. 

संत्रीमध्ये व्हिटामीन सी, पोटॅशियम, फ्लेवोनॉइड्स, असते. त्यामुळे शरीरातील युरिक एसिड बाहेर निघण्यास मदत होते. शरीरातील युरिक एसिडची पातळी नियंत्रणात राहते. 

युरिक एसिडचं शरीरातील प्रमाण नियंत्रणात ठेवायचं असेल तर  चटपटीत पदार्थ, भाजलेले पदार्थ, जंक फूड, सोया मिल्क अशा पदार्थांचे सेवन टाळा. 

युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्यूरिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश कमी करा. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित राहील. 

गुळवेलाच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. त्यासाठी गुळवेलाचे सेवन करावे. 

आहारात फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा. चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या २ ते ३ तास आधी स्क्रिनपासून लांब राहावे. रोज नियमीत व्यायाम करून तुम्ही या त्रासापासून आपली सुटका करू शकता. शारीरिकदृष्या बळकट राहण्यासाठी रोज व्यायाम करा. 

CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...

'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स