शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बदलत्या वातावरणात ताप-सर्दीने आहात हैराण, या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 10:41 IST

सध्या पाऊस नसला तरी बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या भेडसावत आहे. पावसानंतर अचानक तापमानात बदल होत असल्याने ताप आणि वायरल इन्फेक्शनचा अधिक धोका असतो.

सध्या पाऊस नसला तरी बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या भेडसावत आहे. पावसानंतर अचानक तापमानात बदल होत असल्याने ताप आणि वायरल इन्फेक्शनचा अधिक धोका असतो. ही समस्या लगेच बरी होत नसेल तर तुमचं काहीतरी नक्कीच चुकतंय. ते नक्की काय चुकतंय हे खालीलप्रमाणे सांगता येईल. पण काही घरगुती उपायांनी ताप आणि सर्दी दूर केली जाऊ शकते. 

पाणी कमी पिणे

वायरल ताप आलेला असताना भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. त्यासोबतच ज्यूस आणि कॅफिन नसलेल्या चहाचं सेवन करावे. जास्तीत जास्त फळांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात, याने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. जर तुम्हाला डायरिया किंवा उलटीची समस्या असेल इलेक्ट्रॉलचं सेवन करा. यासोबत लिंबू, पुदीना, मध यांचाही फायदा होतो.

एअर कंडीशनमध्ये झोपणे

वातावरणात बदल झाल्यानंतरही काही लोक एसीचा वापर करतात. वातावरणात बदल झाल्यानंतर दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात फार मोठा बदल होतो.अशात एसीमध्ये झोपल्यास शरीराचं तापमान फार कमी होतं. याचा नाक आणि घशावर वाईट प्रभाव पडतो. अनेकदा फार जास्त वेळ थंडीमध्ये झोपल्यास ताप येऊ शकतो. तसेच एका शोधानुसार, एसीमध्ये झोपल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्तीवर वाईट प्रभाव पडतो. 

स्वच्छतेची काळजी न घेणे

वायरल आजारांचा धोका सर्वात जास्त त्या लोकांना असतो जे आपल्या शरीराची आणि आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. वातावरणात बदल झाल्यावर शरीरात जीवाणू जास्त सक्रिय होतात. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. रोज चांगली आंघोळ करणे, कपडे उन्हात वाळत घालणे, बाथरुम आणि टॉयलेटची चांगली स्वच्छता करणे, खोकलताना आणि छिंकताना तोंडावर रुमाल ठेवा. यासोबतच भाज्या चांगल्या धुवून शिजवा. 

खोकलल्यानंतर आणि छिंकल्यानंतर कपड्यांना तोंड पुसणे

वातावरणातील बदलामुळे वायरल इन्फेक्शनचे जीवाणू जास्त सक्रिय होतात. त्यामुळे या दिवसात सार्वजनिक ठिकाणी छिंकताना आणि खोकलताना नेहमी रुमाला वापरा. याने इन्फेक्शनचा धोका कमी होतो. वातावरणात असलेले बॅक्टेकिया एकमेकांच्या श्वासाच्या माध्यमातून शरीरात शिरतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य