शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा धोका उद्भवणार? जाणून घ्या लसीबाबत महत्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 11:58 IST

CoronaVaccine News & latest Updates : या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही.

कोरोना लसीची संपूर्ण जगभरातील लोक प्रतिक्षा  करत आहेत. कोरोनाची लस तयार  झाल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला मिळणार किंवा आपल्यापर्यंत लस कधी पोहोचणार असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. एकदा लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्गाची भीती असणार का? असा प्रश्न सगळ्यानाच पडत आहे.  लस टोचल्यानंतर शरीरात काय काय होतं, त्याचे कसे परिणाम होतात याबाबत न्यूयॉर्क टाईम्समध्ये वैज्ञानिकांनी अधिक माहिती दिली आहे.

लस घेतल्यानंतर नक्की काय होतं?

इंजेक्शनद्वारे ही लस शरीरात टोचली जाते. शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि शरीरातील रोग प्रतिकारक पेशी अधिक चांगल्या पद्धतीनं आपलं काम करू लागतात.  रोग प्रतिकारक यंत्रणा मजबूत केल्यानंतर ही लस स्पाईक प्रोटीन ओळखून त्याविरुद्ध वेगानं काम सुरू करते आणि या व्हायरसला पेशींमध्ये पोहोचण्यापासून रोखते. त्याचवेळी पेशी अँटीबॉडीज बनवून पॅथोजनला रोखण्याचं काम करतील. या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही. 

एंटीबॉडीज कशा तयार होतात

लस शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी व्हायरसविरुद्ध लढा देतात. विषाणूच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू काही करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास सज्ज झालेलं आहे.

लसी सुरक्षित आहे का?

लस शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी व्हायरसविरुद्ध लढण्यास तयार होतात. व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू आक्रमण करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास तयार झालेलं आहे. 

४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स

लसीचे दोन डोस घेणं गरजेचं 

कोरोना लशीचे दोन डोस घेणं आवश्यक आहेत. २८  दिवस म्हणजे साधारण महिन्याभराच्या अंतरानं दिले जातात. पहिला डोस शरीराला विषाणू विरुद्ध लढण्यासाठी तयार करतो, तर दुसरा डोस त्याला आणखी मजबूत करतो. त्यामुळे पहिला डोस दिल्यानंतरही मास्क लावणं आणि सुरक्षित शारीरिक अंतर राखणं महत्त्वाचं आहे. दोन डोस घेतल्यानंतर याचा अधिक प्रभाव पडतो. 'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या