शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:59 IST

नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

वाढत्या वजनामुळे आपल्यापैकी अनेकांना त्रास होतो आणि ते आरोग्यासाठीही चांगलं नाही, कारण त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, त्यावेळी आत्मविश्वासाचा कमी होतो. तसेच इतर आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होतात. 

नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र ते उपलब्ध असतं. जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करायला जातो तेव्हा आपल्याला ते प्यायला जास्त आवडतं. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता येतं.

नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक

प्रसिद्ध डाएटीशियन आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण नारळ पाणी पिण्याची सवय लावली तर शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक पोषक घटक मिळतील ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि फ्रेश वाटेल.

वजन कसं होतं कमी?

नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते आणि त्यामध्ये कॅलरीज देखील कमी प्रमाणात आढळतात, तसेच कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि पचनक्रिया सुधारते. नारळ पाणी एकदा प्यायल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत तुमचं वजन हळूहळू कमी होतं. फळांचा रस पिण्यापेक्षा नारळ पाणी पिण्याचे जास्त फायदे आहेत कारण त्यात जास्त मिनरल्स असतात.

कधी प्यावं नारळ पाणी?

नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स