शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Navratri 2018 : नवरात्रीच्या उपवासामुळेही शरीराला होतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:16 IST

नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीचं पितात तर काही लोकं फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.

नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीच पितात तर काही लोक फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. तसं पहायला गेलं तर नवरात्रीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व असतंच परंतु उपवास करणं शरीरासाठीही लाभदायक असतं. जाणून घेऊया उपवासाचे शरीराला होणारे फायदे...

1. उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते. 

2. उपवासादरम्यान फॅट्स बर्न होण्याचं प्रक्रिया जलद गतीने होते आणि वजन नियंत्रणात आणणं शक्य होतं. 

3. शरीरातील फॅट्स सेल्समधून लॅप्टिन नावचं एक हार्मोन स्त्रवलं जातं. उपवासादरम्यान कमी कॅलरीज मिळाल्याने लॅप्टिनची सक्रियतेवर प्रभाव पडतो आणि वजन कमी होते. 

4. उपवासादरम्यान काही आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळणे गरजेचे असतात. शरीराला आवश्यक पोषक तत्व नाही मिळाली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासामध्ये किंवा उपवास सोडल्यानंतर तुम्ही जे काही खात असाल ते सर्व पदार्थ पौष्टीक असतील याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. अशावेळी जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणं टाळा अन्यथा वजन कमी होण्याऐवजी पटकन वाढण्याची शक्यता अधिक असते. 

5. उपवास करण्यामुळे नवीन रोग प्रतिरोधक पेशी तयार होण्यास मदत होते. यूनिवर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियातील अभ्यासकांनी सांगितलं की, कॅन्सरच्या रूग्णांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरतं. खसकरून त्या रूग्णांसाठी जे कीमोथेरपी घेत आहेत.

6. गरजेचं नाही की, एखाद्या सणाला किंवा खास दिवशी उपवास ठेवावा. शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठीही तुम्ही उपवास करू शकता. 

7. अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, काही वेळासाठी उपवास केल्याने मेटाबॉलिक रेटमध्ये 3 ते 14 टक्क्यांनी वाढ होते. खरचं असं असेल तर पचनक्रिया आणि कॅलरी बर्न होण्यासाठी मी वेळ लागेल.

8. उपवास केल्याने डोकं शांत राहतं. त्याचप्रमाणे डिप्रेशन आणि मेंदूशी जोडलेल्या अनेक समस्यांपासूनही सुटका होते. 

9. उपवासादरम्यान तुम्हाला तुमच्या भूकेचा अंदाज येतो. 

10. सध्या तणाव ही एक फार मोठी समस्या आहे. उपवास केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य