शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

Navratri 2018 : नवरात्रीच्या उपवासामुळेही शरीराला होतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:16 IST

नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीचं पितात तर काही लोकं फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.

नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीच पितात तर काही लोक फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. तसं पहायला गेलं तर नवरात्रीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व असतंच परंतु उपवास करणं शरीरासाठीही लाभदायक असतं. जाणून घेऊया उपवासाचे शरीराला होणारे फायदे...

1. उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते. 

2. उपवासादरम्यान फॅट्स बर्न होण्याचं प्रक्रिया जलद गतीने होते आणि वजन नियंत्रणात आणणं शक्य होतं. 

3. शरीरातील फॅट्स सेल्समधून लॅप्टिन नावचं एक हार्मोन स्त्रवलं जातं. उपवासादरम्यान कमी कॅलरीज मिळाल्याने लॅप्टिनची सक्रियतेवर प्रभाव पडतो आणि वजन कमी होते. 

4. उपवासादरम्यान काही आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळणे गरजेचे असतात. शरीराला आवश्यक पोषक तत्व नाही मिळाली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासामध्ये किंवा उपवास सोडल्यानंतर तुम्ही जे काही खात असाल ते सर्व पदार्थ पौष्टीक असतील याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. अशावेळी जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणं टाळा अन्यथा वजन कमी होण्याऐवजी पटकन वाढण्याची शक्यता अधिक असते. 

5. उपवास करण्यामुळे नवीन रोग प्रतिरोधक पेशी तयार होण्यास मदत होते. यूनिवर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियातील अभ्यासकांनी सांगितलं की, कॅन्सरच्या रूग्णांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरतं. खसकरून त्या रूग्णांसाठी जे कीमोथेरपी घेत आहेत.

6. गरजेचं नाही की, एखाद्या सणाला किंवा खास दिवशी उपवास ठेवावा. शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठीही तुम्ही उपवास करू शकता. 

7. अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, काही वेळासाठी उपवास केल्याने मेटाबॉलिक रेटमध्ये 3 ते 14 टक्क्यांनी वाढ होते. खरचं असं असेल तर पचनक्रिया आणि कॅलरी बर्न होण्यासाठी मी वेळ लागेल.

8. उपवास केल्याने डोकं शांत राहतं. त्याचप्रमाणे डिप्रेशन आणि मेंदूशी जोडलेल्या अनेक समस्यांपासूनही सुटका होते. 

9. उपवासादरम्यान तुम्हाला तुमच्या भूकेचा अंदाज येतो. 

10. सध्या तणाव ही एक फार मोठी समस्या आहे. उपवास केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य